हानिकारक रसायनांशिवाय बुरशीजन्य रोगांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवता येते का ?

सध्याच्या काळात पिकावर कुठलाही रोग आल्यास लगेच रासायनिक औषधांचा वापर केला जातो, खरेतर प्रत्येक पिकामध्ये निसर्गतः रोंगाशी लढण्याची क्षमता असते. पिकमधील एखाद्या अन्नद्रव्याची कमतरता पिकाची रोगप्रतिकारक्षमता कमी करू शकते, कारण रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव झाल्यास पिकांमध्ये विशिष्ट प्रकारच्या रसायनांची निर्मिती होत असते त्यांना दुय्यम मेटाबोलाइटस् म्हणतात. यासाठी लोह, मॅगनीज, जस्त, तांबे व बोरॅान या सुक्ष्मअन्नद्रव्यांची […]

सोयाबीनच्या मुळावरील गाठी कशाने वाढतील?

मॉलिब्डेनम हे कडधान्य पिकात महत्वाचा घटक आहे. मॉलिब्डेनममुळे नायट्रेटचे रूपांतर नायट्राईटमध्ये व त्यानंतर अमोनियामध्ये केले जाते. यामुळे झाडामध्ये नत्र पचण्यास मदत होते व त्यामुळे ॲमिनो आल्म व प्रथिने निर्मितीस वेग येतो. प्रथिने निर्मिती, सल्फर पचवण्यासाठी, परागीकण निर्मितीसाठी मॉलिब्डेनम लागते. मॉलिब्डेनम हा फ़्लोएम व झायलेम मधून वाहणारा घटक आहे. जमिनीत मॉलिब्डेनम कमतरता असेल तर कडधान्य पिकात […]