शेतकरी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाकडे लक्ष देतात केवळ युरोपच नव्हे तर भारतात सुद्धा मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. यासाठी ग्राहकांच्या मागणीनुसार द्राक्षाची गुणवत्ता असल्यास फायदा होऊ शकतो. यासह काढणीपश्चात शीतकरण, साठवणूक व विपणन काळाची गरज आहे, असा सूर मान्यवर व तज्ज्ञांच्या भाषणातून समोर आला.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा