औरंगाबाद : दोन वर्षांपासून मका पिकावर होत असलेला लष्करी अळीचा प्रादुर्भाव, घटलेला बाजारभाव आणि तसेच लागवडीसाठी मजुरीचे वाढलेले दर पाहता मक्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटू शकतात. रब्बी हंगामात मक्याची सरासरीपेक्षा जवळपास अडीचशे टक्क्यांनी अधिक लागवड झाली होती. कापसाचेही क्षेत्र २० टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज असून शेतकऱ्यांचा कल पाहता सोयाबीन, तुरीची लागवड अधिक क्षेत्रावर होऊ शकते.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा