महाराष्ट्रात आज बहुतांशी गावात उच्चशिक्षित युवा सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आहेत. गेल्या काही वर्षात ग्रामसभा अधिकाधिक बळकट होत असून, ग्रामविकासामध्ये नवनवीन कल्पना मांडून अंबलबजावणीसाठी प्रयत्नही सुरु आहेत. गेल्या दिड दशकापासून केंद्र सरकारचा निधी थेट गावात पोहचत आहे त्याला जोड मिळत आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा