राज्यातील दमदार पावसामुळे खरिपाचा पेरा ८२ टक्क्यापर्यंत पोहचला आहे. रोपवाटिका तयार असलेल्या भात उत्पादक पट्ट्यामध्ये आता भाताच्या रोपांची पुनर्लागवड वेगाने पुढे जात असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा