देशात रासायनिक खतांचा वापर वाढल्याने जमिनीचा पोत ढासळत चालेला आहे. यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांनी नॅनो खतांचा वापर करावा, यासाठी आग्रही आहे. रासायनिक खतांवर अनुदानापोटी खर्च होणारे पैसे प्रत्येक राज्यांना इतर विकासकामासाठी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा