द्राक्ष हंगामासाठी महत्वाची फळधारणा छाटणीची लगबग सुरु झाली आहे. पावसाचा धोका पत्करून आगाप छाटणीचा श्रीगणेशा झाला आहे. निफाड तालुक्यातील ५० हजार एकरवरील बागांपैकी सप्टेंबर अखेरपर्यंत २०% द्राक्षबागांच्या छाटण्या होण्याची शक्यता आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा